ind vs bangladesh कप २०२५ : अभिषेक शर्माच्या तुफानी खेळीने भारत अंतिम फेरीत
ind vs bangladeshकप २०२५ : अभिषेक शर्माच्या तुफानी खेळीने भारत अंतिम फेरीत आशिया कप २०२५ मधील सुपर-फोर टप्प्यात भारताने बांगलादेशवर ४१ धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अभिषेक शर्मा (३७ चेंडूत ७५ धावा) यांच्या आक्रमक खेळीमुळे भारताने १६८/६ धावा उभारल्या, तर प्रत्युत्तरात बांगलादेशाचा डाव १२७ धावांवर गुंडाळला. या विजयासह भारताने आपले फायनलचे तिकीट … Read more